फारूक अब्दुल्लांसारख्या फुटीरतावादी व देशविरोधी प्रवृत्तींना पोसणारी आपली व्यवस्थाच दोषी ! - श्री. सुशील पंडित, संस्थापक, रूट्स इन कश्मीर


चीनचे आधिपत्य स्वीकारण्याच्या फारूक अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर ‘ऑनलाईन विशेष परिसंवाद’


ठाणे - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फेरन्सचे खासदार डॉफारूक अब्दुल्ला यांच्या काळात सहस्रो हिंदूंचा वंशविच्छेद झालाचकमकीत ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य देण्याची योजना आलीकाश्मिरमधील जनतेने भारतात रहावे कि नाही यावर जनमत घेण्याची मागणी झालीतसेच म्यानमारमधील सहस्रो रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृपणे काश्मीरमध्ये वसवणे आदी अनेक फुटीरतावादी अन् देशविरोधी कृत्ये झालेली आहेतअशा अब्दुल्ला यांच्या तोंडी काश्मिरी जनतेला चीनचे आधिपत्य स्वीकारण्याची भाषा आश्‍चर्यकारक नाहीअन्य देशात असे देशविरोधी वक्तव्य झाले असतेत्या व्यक्तीला तात्काळ देहदंडाची शिक्षा झाली असतीत्यामुळे खरा दोष आपल्या व्यवस्थेत आहेजी अशा असंख्य देशविरोधीफुटीरतावादी आणि आतंकवादी प्रवृत्तींना पोसण्याचे काम करतेअसे परखड मत ‘रूट्स इन कश्मीर’चे संस्थापक तथा काश्मिरी अभ्यासक श्रीसुशील पंडित यांनी मांडलेहिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिंदू राष्ट्र की’ या विशेष परिसंवाद मालिकेतील ‘क्या कश्मिरी मुसलमान चीन के गुलाम बनना चाहते है ?’ या ‘ऑनलाईन’ परीसंवादात ते बोलत होते. ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमांतून हा परिसंवाद  38768 हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 1 लाख 18309 हजार लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला.


  या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले कीचीनमध्ये इस्लामला कोणतेही स्थान नाहीतेथे मुसलमानांवर अमानवीय अत्याचारअनेक मशिदी पाडण्यापासून ते कुराण बदलण्यापर्यंत प्रकार चालू आहेतत्याविषयी फारूक अब्दुल्ला यांना आक्षेप नाहीमात्र कलम 370 आणि 35 (हटवल्यावर त्यांनी थेट चीनच्या अधिपत्याची भाषा करणेयाला ‘नॅशनल कॉन्फेरन्स’ नव्हेतर ‘अ‍ॅन्टी नॅशनल कॉन्फेरन्स’ म्हणावे लागेलवर्ष 1974 मध्ये ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’(जे.के.एल्.एफ्.) च्या आतंकवाद्यांसोबत असल्याचे फारूक अब्दुल्ला यांचे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहेयातून त्यांची मानसिकता स्पष्ट होतेजे.के.एल्.एफ्.चे युवक बंदुक घेऊन देशावर आक्रमण करत आहेतर त्यांना बळ देण्याचे काम अब्दुल्ला करत आहेत.


 या वेळी ‘जम्मू इकजुट’चे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा म्हणाले कीफारूक अब्दुल्ला यांच्या वक्तव्याला जम्मू-काश्मीरमधील जनतेचा तीव्र विरोध आहेआमच्या दृष्टीने फारूक अब्दुल्लाओमर अब्दुल्लामेहबुबा मुफ्तीफुटीरतावादी गिलानीयासिन मलिकतसेच जिहादी आतंकवादी आणि आयएस्आय हे सर्व एका माळेचे मणी आहेतया लोकांना जम्मू-काश्मीर हिंदुविहीन करून केवळ इस्लामी राजवट आणायची आहेत्यासाठी जिहाद पुकारला आहेही समस्या ओळखून त्यावर उपाय काढले गेले पाहिजेकाश्मीरी विचारक श्रीललीत अम्बरदार म्हणाले कीअब्दुल्ला यांचे वक्तव्य हे 370 कलम हटवल्यामुळे झालेला मानसिक आजार आहेत्याचबरोबर ‘काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार का झाला’ याचे उत्तर शोधलेतर काश्मीर हे हिंदू संस्कृतीचे प्रतिक असून त्यावर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहेकाश्मीरविषयी जर आपण तडजोड केलीतर देशातील प्रत्येक ठिकाणी काश्मीरसारखी भयंकर परिस्थिती निर्माण होईल.


टिप्पण्या